-------------------------------
*।। पंच महायज्ञ।।*
------------------------------
◆प्रत्येक माणसाला पाच प्रकारची ऋणें असतात.
◆म्हणजे जन्माला आल्यानंतर तो जीवात्मा खालील पाच ऋणे { कर्ज } घेवूनच जन्म घेतो व घेतलेल्या जन्मातून हया पाच ऋणातून मुक्तता करून घ्यायची असते.
◆ही पाच ऋणे खालीलप्रमाणे आहेत.
१} देवऋण
२} पितृऋण
३} ऋषीऋण
४} मनुष्यऋण
५} भूतऋण
◆या पाच ऋणापासून मुक्त होण्यासाठी" पंच महायज्ञ" करायचा असतो.
◆कुटुंबातील कोणीही स्त्री, पुरुष किंवा मुले यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो.
*1} देवयज्ञ :*
◆रोज सकाळी एक चमचा शुध्द गायीचे तूप अग्नीत टाकणे.
◆ज्यावेळी जवळ अग्नी नसेल त्यावेळी चतकोर कागदावर एक छोटा चमचा तूप लावून तो कागद पवित्र जागी पेटवून आपल्या पूज्य देवताचे स्मरण करावे.
*2} ऋषीयज्ञ :*
◆नित्यनेम पोथी वाचन , रोज "श्री स्वामी समर्थ" हा मंत्र जप करणे.
◆शक्य असल्यास त्यांनी एक घासभर अन्न गाईला दयावे.
*3} पितृयज्ञ :*
◆रोज एक घासभर अन्न दुपारी 11 नंतर केव्हाही कावळयाला दयावे.
◆वर्षभरातील श्राध्दपक्षादी , पितरांचे सण यथाशक्ती करावे.
*4} मनुष्ययज्ञ :*
◆शक्यतो साधू, संत , महात्मा ,परोपकारी स्त्री- पुरूष यांना अन्न अथवा फराळ देणे.
*5} भूतयज्ञ :*
◆चिमणीला थोडे धान्य टाकणे अथवा एक लहान चिमटीभर साखर मंग्यांना टाकणे.
वरील पंच महायज्ञ केल्याने जन्मजन्मांतरीचे "ऋण, वैर , हत्या "यांचे सर्व दोष जावून जीवनमुक्तीस मानव योग्य होतो.
*।। पंच महायज्ञ।।*
------------------------------
◆प्रत्येक माणसाला पाच प्रकारची ऋणें असतात.
◆म्हणजे जन्माला आल्यानंतर तो जीवात्मा खालील पाच ऋणे { कर्ज } घेवूनच जन्म घेतो व घेतलेल्या जन्मातून हया पाच ऋणातून मुक्तता करून घ्यायची असते.
◆ही पाच ऋणे खालीलप्रमाणे आहेत.
१} देवऋण
२} पितृऋण
३} ऋषीऋण
४} मनुष्यऋण
५} भूतऋण
◆या पाच ऋणापासून मुक्त होण्यासाठी" पंच महायज्ञ" करायचा असतो.
◆कुटुंबातील कोणीही स्त्री, पुरुष किंवा मुले यांनी सर्व कुटुंबासाठी हा कार्यक्रम केला तरी चालतो.
*1} देवयज्ञ :*
◆रोज सकाळी एक चमचा शुध्द गायीचे तूप अग्नीत टाकणे.
◆ज्यावेळी जवळ अग्नी नसेल त्यावेळी चतकोर कागदावर एक छोटा चमचा तूप लावून तो कागद पवित्र जागी पेटवून आपल्या पूज्य देवताचे स्मरण करावे.
*2} ऋषीयज्ञ :*
◆नित्यनेम पोथी वाचन , रोज "श्री स्वामी समर्थ" हा मंत्र जप करणे.
◆शक्य असल्यास त्यांनी एक घासभर अन्न गाईला दयावे.
*3} पितृयज्ञ :*
◆रोज एक घासभर अन्न दुपारी 11 नंतर केव्हाही कावळयाला दयावे.
◆वर्षभरातील श्राध्दपक्षादी , पितरांचे सण यथाशक्ती करावे.
*4} मनुष्ययज्ञ :*
◆शक्यतो साधू, संत , महात्मा ,परोपकारी स्त्री- पुरूष यांना अन्न अथवा फराळ देणे.
*5} भूतयज्ञ :*
◆चिमणीला थोडे धान्य टाकणे अथवा एक लहान चिमटीभर साखर मंग्यांना टाकणे.
वरील पंच महायज्ञ केल्याने जन्मजन्मांतरीचे "ऋण, वैर , हत्या "यांचे सर्व दोष जावून जीवनमुक्तीस मानव योग्य होतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद 🙏